महत्वाचे! काय आहे सरकारचा पुढचा प्लॅन! – सध्या राज्यात सुमारे ४ लाख शिक्षकांकडे टीईटी पात्रता नाही – Maharashtra Shikshak Not Eligibility
Maharashtra Shikshak Not Eligibility – राज्यातील सरकारी व खासगी शाळांमधील सेवारत शिक्षकांना सप्टेंबर २०२ पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आल्याने सुमारे ४ लाखांहून अधिक शिक्षकांवर याचा थेट परिणाम होणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने केंद्र सरकारकडे सादर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण सुमारे ४ लाख ९५ हजार पैकी ४ लाख ४ हजार … Read more