28 फेब्रुवारी पूर्वी केवायसी अनिवार्य, नाहीतर बंद होईल राशन पुरवठा, काय आहे प्रोसेस..? -KYC Mandatory Before February 28 !
जिल्ह्यातील ज्या रेशन कार्ड धारकांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे राशन वाटप थांबवण्याची तयारी शहर व जिल्हा पुरवठा विभागाने केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे आणि शहरी पुरवठा अधिकारी प्रवीण राऊत यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व 1,904 शासकीय राशन दुकानदारांच्या माध्यमातून सर्व रेशन कार्डधारकांना 28 फेब्रुवारीपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात … Read more