मुंबई उच्च न्यायालय भरती २०१९
Bombay High Court Career 2019
मुंबई उच्च न्यायालय येथे कनिष्ठ अनुवादक आणि इंटरप्रिटर पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१९ आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात १२ कनिष्ठ अनुवादक आणि इंटरप्रिटर पदे भरण्यात येणार असून भाषा विषयाच्या पदवीधरांना त्यासाठी अर्ज करण्याची संधी आहे. लेखी आणि तोंडी परीक्षेद्वारे भरती अंतर्गत नियुक्ती केली जाणार असून अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांना ई-मेलद्वारे कळविण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले आहे.
लिपिक पदाच्या पाठोपाठ खंडपीठात अनुवादकांची पदे भरण्यात येणार असून त्यासाठी इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराथी भाषेचे पदवीधर पात्र आहेत. उमेदवारांना इंग्रजीसह इतर दोन भाषेत प्राविण्य असणे आवश्यक असून १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करात येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – कनिष्ठ अनुवादक आणि इंटरप्रिटर
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कोणत्याही भाषेतील विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे असावे.
- फीस – रु. १०० /-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अजून काही पात्रता आवश्यक आहे का