दहावी-बारावीचा निकाल- शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण
SSC-HSC Board Result 2020
मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह, पालकही लक्ष लावून बसलेले आहेत. लॉकडाऊन उघडत असताना आता वातावरणात काहीशी शिथिलता आली आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला वेग आला आहे.
आता उत्तरपत्रिका तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरु असून दहावीच्या ४०-४५% तर बारावीच्या ६५% उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. त्यामुळे दहावीचा निकाल २० ते ३० जुलै पर्यंत आणि बारावीचा निकाल ५ ते १४ जुलैदरम्यान जाहीर करण्याचं नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच अकरावी प्रवेशाची प्रकिया सुरू केली जाईल. काही फेऱ्या कमी करत ऑगस्ट अखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया संपवण्याचं नियोजन आहे. १ ते १५ सप्टेंबरदरम्यान त्यांचे कॉलेज सुरू व्हावे असेही नियोजन आहे.’
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App