दहावी-बारावीचा निकाल- शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण
SSC-HSC Board Result 2020
मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह, पालकही लक्ष लावून बसलेले आहेत. लॉकडाऊन उघडत असताना आता वातावरणात काहीशी शिथिलता आली आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला वेग आला आहे.
आता उत्तरपत्रिका तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरु असून दहावीच्या ४०-४५% तर बारावीच्या ६५% उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. त्यामुळे दहावीचा निकाल २० ते ३० जुलै पर्यंत आणि बारावीचा निकाल ५ ते १४ जुलैदरम्यान जाहीर करण्याचं नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच अकरावी प्रवेशाची प्रकिया सुरू केली जाईल. काही फेऱ्या कमी करत ऑगस्ट अखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया संपवण्याचं नियोजन आहे. १ ते १५ सप्टेंबरदरम्यान त्यांचे कॉलेज सुरू व्हावे असेही नियोजन आहे.’
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App