सार्वजनिक आरोग्य विभागात ११७ पदांची भरती
Mumbai Aorgya Vibhag Bharti 2020 Apply here
मुंबई: महाराष्ट्र सरकारतर्फे सार्वजनिक आरोग्य विभागात ११७ पदे भरली जाणार आहेत. आरोग्य सेवा आयुक्तालयातील महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ मधील विविध पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत १८ फेब्रुवारी असणार आहे. उमेदवार आपला अर्ज पोस्टाद्वारे अथवा ऑनलाइन स्वरुपात भरू शकतात.
रिक्त पदे पुढीलप्रमाणे आहेत –
पदाचे स्वरुप – रिक्त जागा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
१. वैद्यकीय अधिकारी (कान, नाक, घसा तज्ज्ञ) – ०६
२. मनोविकृती चिकित्सक – २९
३. नेत्र शल्य चिकित्सक – १३
४. शरीरविकृती शास्त्रज्ञ – ०९
५. क्षयरोग चिकित्सक – ११
६. बधिरीकरण तज्ज्ञ – १२
७.स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ- रिक्त पदे – ०९
८. क्ष-किरण शास्त्रज्ञ रिक्त पदे – १५
९. अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ – ०४
१०. बालरोग तज्ज्ञ – ०९
वेतन श्रेणी – ६७,७०० – २,०८,७००
अर्जदाराचे वय – अमागास करिता अर्जदाराचं वय हे २०२० पर्यंत ३८ वर्षं ते ४३ वर्षांपर्यंत.
कोण करू शकतं अर्ज – M.B.B.S, वैद्यकीय विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे इच्छुक उमेदवार. त्या विषयातील तज्ज्ञ असणारे पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार.
प्रवेश शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी ३०० रुपये आकारण्यात येणार आहे. हे शुल्क DD द्वारे आकारण्यात येईल.
उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. निवड झालेले उमेदवार संपूर्ण राज्यात कोठेही बदली होण्यास पात्र असणार आहेत.