इयत्ता अकरावी प्रवेशासाठीची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर होणार आहे. प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार? आणखी ‘कट ऑफ’ किती गुणांनी खाली येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पहिल्या यादीत बहुतांश मोठ्या महाविद्यालयांचा ‘कट ऑफ’ ९० टक्क्यांच्या वर असल्याने दुसऱ्या यादीत ‘कट ऑफ’ किती खाली उतरतो, याकडे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष असणार आहे.
अकरावी प्रवेशाची पहिली यादी २७ जूनला जाहीर झाली होती. यंदा मुंबईतून उत्तीर्ण झालेले दोन लाख ७४ हजार ५६७ विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले होते. यापैकी एक लाख ३० हजार ६५० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. मात्र, ७६ हजार ५७७ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चिती केली. त्यातील नऊ हजार ०२० विद्यार्थ्यांनी कला, ३५ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी वाणिज्य आणि ३१ हजार २९७ विद्यार्थ्यांनी कला शाखेला पसंती दिली.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















