वादळामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी
Maharashtra To Hold Re-Exam for Final Year Students
Maharashtra To Hold Re-Exam for Final Year Students : Maharashtra To Hold Re-Exam for Final Year Students affected by cyclone tauktae. Students who missed the exam due to the storm will get a chance to retake the exam. Further details are as follows:-
वादळामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी. वादळामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी मिळणार आहे. सिंधुदुर्गापासून ते रायगड, मुंबई, ठाणे, पालघरपर्यंत अनेक भागांना वादळाचा तडाखा बसला. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, वीज यंत्रणा संपूर्ण दिवस कोलमडलेली राहिली. परिणामी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही.
‘चक्रीवादळाच्या आपत्तीमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करेल,’ असे ट्विट केंद्रीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App