खुशखबर! ‘लाडकी बहीण योजना’ ३१ ऑगस्टनंतरही सुरू!- Ladki Bahin Yojana Last Date
Ladki Bahin Yojana Last Date
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट दोन महिन्यांत प्रत्येकी १५०० रुपये याप्रमाणे ३ हजार रुपये बँक खात्यात जमा होईल. ३१ ऑगस्टनंतरही हि योजना सुरूच राहणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नियोजन भवनातील बैठकीत दिली.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., चंद्रपूर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल उपस्थित होते. योजनेचे २ लाख ८४ हजार ९२३ अर्ज आले. २ लाख ११ हजार ३२६ अर्जाची तपासणी झाली. यापैकी १ लाख ८७ हजार ४६३ अर्ज मंजूर झाले. वटी पर्तनेत २२ हजार १०१ अर्ज आले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- माझी लाडकी बहीण योजना, नवीन अपडेट ऑनलाईन अर्ज कसा कराल, अँप सुरु!
- घरबसल्याच करा लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज, नारीशक्ती वरून कसा करायचा अर्ज पूर्ण माहिती पहा
- खुशखबर! – लाडक्या बहिणींना मिळणार आता मोफत सिलेंडर,योजनेची व्याप्ती वाढवली!
- नारीशक्ती दूत ॲपद्वारे लाडकी बहीणसाठी ऑनलाईन अर्ज सूरू, पूर्ण स्टेप्स
महायुती सरकारने अर्थसंकल्प मांडताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गंत 21 ते 65 वर्षं वयोगटातील पात्र महिलांना दरमहिना 1500 रुपये देण्यात येणार आहेत. सुमारे एक कोटी महिलांना याचा लाभ मिळणार आहे. जुलैपासून या योजनेची अंमलबजाणी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. सरकारला वर्षाला 46 हजार कोटींचा आर्थिक भार उचलावा लागणार आहे. 1 जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत.
Comments are closed.