राष्ट्रीय कृषि विकास योजना
Rashtriya Krishi Vikas Yojana
Rashtriya Krishi Vikas Yojana – राष्ट्रीय कृषि विकास योजना
अनुसुचित जाती / जमाती, महिला शेतकरी तसेच सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी कापूस आधारीत पिक पध्दतीस चालना देऊन कापसाच्या देशी वाणांची अतिघण लागवडीची प्रात्यक्षिके या योजनेंतर्गत आयोजित केली जातात. यासाठी दिल्या जाणाऱ्या लाभामध्ये केंद्र सरकारचा 60 टक्के तर राज्य सरकारचा 40 टक्के हातभार असतो. तुम्हाला वैरण बियाणे आणि आणि खतांसाठी प्रती गुंठे ४६० रुपये या प्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त १ हेक्टर साठी ४,६०० रुपये च्या मर्यादेत १००% अनुदान मिळेल.
- योजनेची प्रमुख अट : लाभार्थीकडे स्वत:ची जमीन असणे आवश्यक आहे.
- आवश्यक कागदपत्र : जमिनीचा 7/12 व 8अ उतारा, जातीचा दाखला.
- लाभाचे स्वरुप असे : प्रति हेक्टरसाठी जास्तीत जास्त 9,000 /- रुपये.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 17,130 जागा!!
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅महावितरणच्या मध्ये ८०० पदांची नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु!!
महावितरण अंतर्गत "विद्युत सहाय्यक" च्या ५३४७ पदांची भरती सुरु
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰वन विभागात भरती करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या ठिकाणी संपर्क साधावा : संबधित मंडळ कृषि अधिकारी / तालुका कृषि अधिकारी.
राकृवियो अंतर्गत १००% अनुदानावर वैरण बियाणे व खते वितरण
- स्वत: ची शेतजमीन असलेला शेतकरी असावा.
- शेतकऱ्याकडे पशुधन असावे.
- गाव शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यातील असावे.
Table of Contents