पोलीस विभागा समोर परीक्षेचे आव्हान! १७ हजार जागांसाठी १७ लाख अर्ज ; भरती प्रक्रिया कशी करणार? Police Bharti Exam for 17000 Posts
Police Bharti Exam for 17000 Posts
सध्या महाराष्ट्र राज्यभरातील पोलिस खात्यात १७ हजार ४७१ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्यातील १७ लाख ७६ हजार बेरोजगार तरुणांनी अर्ज दाखल केलेले आहेत. यात अभियांत्रिकी, डीटीएड, बीएड अशा विविध पदवीधार उमेदवारांची संख्या मोठी आहे. यापूर्वीच्या शासकीय विभागांच्या भरतीतून राज्यातील बेरोजगारीचे आकडेवारी स्पष्ट झालेली आहे. जिल्हा परिषद, तलाठी अशा विभागांच्या भरतीतही जागांपेक्षा अधिक अर्ज आलेले होते. आता पोलिस बॅण्डसमन या पदासाठी एका जागेसाठी सुमारे ७८० उमेदवार आहेत. तुरुंग शिपाई या पदासाठी एका जागेसाठी २०६ तर पोलिस चालक पदासाठी एका जागेसाठी ११७ उमेदवार आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्यभरातील पोलिस खात्यात १७ हजार ४७१ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्यातील १७ लाख ७६ हजार बेरोजगार तरुणांनी अर्ज दाखल केलेले आहेत. यात अभियांत्रिकी, डीटीएड, बीएड अशा विविध पदवीधार उमेदवारांची संख्या मोठी आहे. यापूर्वीच्या शासकीय विभागांच्या भरतीतून राज्यातील बेरोजगारीचे आकडेवारी स्पष्ट झालेली आहे. जिल्हा परिषद, तलाठी अशा विभागांच्या भरतीतही जागांपेक्षा अधिक अर्ज आलेले होते. आता पोलिस बॅण्डसमन या पदासाठी एका जागेसाठी सुमारे ७८० उमेदवार आहेत. तुरुंग शिपाई या पदासाठी एका जागेसाठी २०६ तर पोलिस चालक पदासाठी एका जागेसाठी ११७ उमेदवार आहेत.
पण, विधानसभेच्या आचारसंहितेत किंवा कामकाजामुळे या परीक्षेला अडचणी येणार नाहीत, असा अनुमान आहे. लोकसभा निवडणूक व आचारसंहिता आणि पुन्हा सप्टेंबर-ऑक्टोबरमधील विधानसभा निवडणूक व आचारसंहिता, यावेळी अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तावर असतात. त्यामुळे भरतीसाठी मनुष्यबळ उपलब्धतेची अडचण येवू शकते. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी गृह विभागाला सध्याची भरती पूर्ण करावी लागणार आहे, असे अनुमान आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.