सध्या राज्यात सर्वच विभागात रिक्त पदे भरण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी जनतेकडून निवडून जाणाऱ्या नगरसेवकांच्या जागा मागील २२ महिन्यांपासून निवडणुका न झाल्याने रिक्तच आहेत. त्यामुळे मदतीसाठी कोणाकडे धाव घ्यावी, असा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे, महापालिकेचा कार्यकाळ संपून २२ महिने झाले आहेत. आता होईल, नंतर होईल म्हणून महापालिका निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी तयारी सुरू केली होती. पण, निवडणुका होण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने त्यांचाही उत्साह मावळला आहे. तत्कालीन नगरसेवक त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बसायचे. आता अनेकांनी कार्यालयेही बंद केली आहेत. नगरसेवकांच्या अनुपस्थितीत, सत्ता सांभाळणारे सरकारी अधिकारी नागरिकांप्रती उत्तरदायी नसल्यामुळे आणि त्यांना पुन्हा निवडून येण्याची चिता नसल्याने त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडल्याचे चित्र प्रत्येक प्रभागात पाहायला मिळत आहे.
नगरपालिका अस्तित्वात आली त्यावेळेस सुमारे ६,००० चौरस मैल (१६,००० चौ. किमी) क्षेत्रफळ असलेल्या शहराची लोकसंख्या सुमारे ८२००० होती. मार्च १९५१ ला नागपूर नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले. आता नागपूर शहराची लोकसंख्या २५ लाखांवर गेली आहे.
सांगितले. ३१ मे १८६४ मध्ये नागपूर मागील २२ महिन्यांपासून पाणीपुरवठा, मलनिस्सारण, कचरा व्यवस्थापन, रस्ते बांधकाम आणि देखभाल, पथदिवे, उद्याने आणि त्याची देखभाल, प्राथमिक आरोग्य आणि शिक्षण सुविधा आदी व्यवस्थांचे नियंत्रण प्रसासकीय अधिकाऱ्यांकडे आहे. ते सुयोग्य पद्धतीने होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















