मनरेगा मार्फत देशात रोजगार निर्मितीत महाराष्ट्र सर्वात समोर !-Maharashtra’s MNREGA Boom!
Maharashtra's MNREGA Boom!
महाराष्ट्राने मागील पाच वर्षांत मनरेगा अंतर्गत रोजगार निर्मितीत देशात सर्वाधिक प्रगती केली आहे.
मनरेगामध्ये महाराष्ट्रात तयार झालेले ‘मनुष्य दिवस’ तब्बल २.५५ पट वाढले आहेत —
२०१९-२० मध्ये ६२९.५८ लाख मनुष्य दिवस होते, ते आता १,६११.२० लाखांवर गेले आहेत.
राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक वेगाने वाढ
देशपातळीवर मनरेगातील वाढ केवळ ८% इतकी होती, तर महाराष्ट्राची वाढ याच कालावधीत २५५% झाली आहे — यामुळे राज्य सर्वाधिक वेगाने ग्रामीण रोजगार निर्माण करणारे राज्य ठरले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ग्रामीण कुटुंबांना मनरेगाचा मोठा आधार
- राज्यात ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी मर्यादित असल्याने अनेक कुटुंबे मनरेगावर अवलंबून आहेत.
- विशेषतः कोरोनाकाळात या योजनेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला होता.
‘मनुष्य दिवस’ म्हणजे काय?
- ‘मनुष्य दिवस’ म्हणजे एका व्यक्तीने एका दिवसात केलेल्या कामाची मोजणी.
- मनरेगात प्रत्येक व्यक्तीने प्रतिदिन केलेलं काम एक मनुष्य दिवस मानलं जातं.
२०२४-२५ साठी मनरेगाचा निधी आणि इतर राज्यांची स्थिती
- उत्तर प्रदेशने २०२४-२५ मध्ये ३,३३७.९१ लाख मनुष्य दिवसांसह आघाडी घेतली.
- मात्र, वाढीच्या टक्केवारीत महाराष्ट्रानेच सर्व राज्यांना मागे टाकले आहे.