अनुकंपा भरती अपडेट- तिसरे अपत्य असल्यास अनुकंपा नियुक्ती बद्दल निर्णय जाहीर!-
anukampa niyukti rules maharashtra
उच्च न्यायालयाने दिलेल्या नि्देशाप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्याला दोनपेक्षा अधिक मुले असल्यास, त्याचे कुटुंब अनुकंपा नियुक्तीच्या लाभास अपात्र आहे, असे निरीक्षण नोंदवीत उच्च न्यायालयाने एका मृत पोलिसाच्या पत्नीने अनुकंपा तत्त्वानुसार मुलाच्या नियुक्तीसाठी केलेला दावा फेटाळला.
मॅटने याचिकाकर्त्याला अनुकंपा नियुक्तीस अपात्र ठरविल्यानंतर त्याने या निर्णयाला आव्हान दिले होते. न्या. ए. एस. चांदूरकर आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. प्रतिवादीने केलेला
याचिकाकर्तीचा दावा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाची घोषणा) नियम लागू होण्यापूर्वी तिसऱ्या मुलाचा जन्म झाल्यामुळे ही सूचना लागू होत नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. राज्य सरकारने मॅटने दिलेल्या निकालाचे समर्थन केले.
दावा आणि मॅटच्या निर्णयाचा विचार केला असता, आमच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. विद्या अहिरे यांच्या पतीचा ११ फेब्रुवारी २०१३ रोजी मृत्यू झाल्यानंतर त्यांनी पतीच्या जागेवर मुलाच्या अनुकंपा नियुक्तीची मागणी केली. २८ मार्च २००१ च्या अधिसूचनेनुसार, दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला अनुकंपा नियुक्तीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना लाभ नाकारण्यात आला होता.
Comments are closed.