अनुकंपा भरती अपडेट- तिसरे अपत्य असल्यास अनुकंपा नियुक्ती बद्दल निर्णय जाहीर!-

anukampa niyukti rules maharashtra

उच्च न्यायालयाने दिलेल्या नि्देशाप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्याला दोनपेक्षा अधिक मुले असल्यास, त्याचे कुटुंब अनुकंपा नियुक्तीच्या लाभास अपात्र आहे, असे निरीक्षण नोंदवीत उच्च न्यायालयाने एका मृत पोलिसाच्या पत्नीने अनुकंपा तत्त्वानुसार मुलाच्या नियुक्तीसाठी केलेला दावा फेटाळला.

 

मॅटने याचिकाकर्त्याला अनुकंपा नियुक्तीस अपात्र ठरविल्यानंतर त्याने या निर्णयाला आव्हान दिले होते. न्या. ए. एस. चांदूरकर आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. प्रतिवादीने केलेला

याचिकाकर्तीचा दावा

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाची घोषणा) नियम लागू होण्यापूर्वी तिसऱ्या मुलाचा जन्म झाल्यामुळे ही सूचना लागू होत नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. राज्य सरकारने मॅटने दिलेल्या निकालाचे समर्थन केले.

 

दावा आणि मॅटच्या निर्णयाचा विचार केला असता, आमच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. विद्या अहिरे यांच्या पतीचा ११ फेब्रुवारी २०१३ रोजी मृत्यू झाल्यानंतर त्यांनी पतीच्या जागेवर मुलाच्या अनुकंपा नियुक्तीची मागणी केली. २८ मार्च २००१ च्या अधिसूचनेनुसार, दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला अनुकंपा नियुक्तीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना लाभ नाकारण्यात आला होता.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड