पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय महाराष्ट्र भरती २०१९
WSSO Maharashtra Recruitment 2019
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र येथे सहाय्यक संनियंत्रण मूल्यमापन सल्लागार पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०१९ आहे.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार गणित / आकडेवारी / संगणक / सोबतच प्रथम श्रेणी किंवा अभियांत्रिकी, B.Tech/ B.E. संगणक विज्ञान / प्रथम श्रेणीसह पदवीधरअसावा.
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज करण्याचे ठिकाण – पाणी व स्वच्छता साहाय्य संस्था, पहिला मजला, सिदडकोभावन, (दक्षिण कक्ष), बेलापूर, नवी मुंबई-४००६१४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ ऑगस्ट २०१९ (दुपारी ३.०० वाजेपर्यंत)
- दूरध्वनी क्र. ०२२-२७५६२३६३
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App